मानसिक फायदे-प्राणायामामुळे तणाव आणि चिंता कमी होते.

एकाग्रता वाढते- मनाला शांत करून एकाग्रता  वाढवते.

या आसनामुळे चांगली आणि शांत झोप लागते.

या योग प्रकारामुळे स्मरणशक्ती सुधारते.

प्राणायमामुळे निगेटिव्ह विचार आणि राग कमी होतो.