कोल्हापूर : किल्ले पन्हाळगडाच्या राजदिंडी मार्गांवरील तटबंदी आज पहाटे ढासळली. उर्वरित तटबंदीही ढासळण्याच्या मार्गावर असून, शेजारील बुरुजालाही त्याचा धोका आहे. त्यामुळे किल्ले पन्हाळगडाचे अस्तित्व धोक्यात आले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








