भारतात केवळ आदिवासी आणि प्रचंड दारिद्रय़ असणाऱया भागात तेवढीच कुपोषणाची समस्या आहे, या धारणेला हादरा देणारा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा…
Browsing: #editorial
सिद्धस्वर किंवा स्वरसिद्ध गायक पं. वसंतराव देशपांडे यांनी एक उद्गार गाण्याविषयी काढले होते. ते म्हणाले होते की सुरांना रागलोभ काहीही…
हैद्राबाद महापालिका, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, आसाममधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशानंतर गोव्यातील भाजपच्या यशाचीही राष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू आहे.…
महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात- ऐसा त्रिपाद त्रिशिरा ज्वर । जेणें त्रासिले रामश्रीधर। यादवसैन्यें सांडिला धीर…
हिमालयातील एव्हरेस्ट पर्वत आपल्या हद्दीत नाही. त्या दुष्ट चीनच्या हद्दीत आहे. त्यांनी नुकतीच नव्याने मोजणी केली आणि एव्हरेस्टची उंची जवळपास…
देशभरात शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. 14 व्या दिवशी शेतकऱयांनी राजधानी दिल्लीत ठाण मांडले आहे आणि 12 डिसेंबरपासून…
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेला नसतो. त्यामुळे राजकारणात जय-पराजय होतच असतात. पण झालेल्या पराभवापासून योग्य तो बोध घेत, योग्य रणनीती…
प्रस्तावित प्रकल्पात 1,500 कोटीच्या वीज ट्रान्समिशन नेटवर्कसाठी सुमारे 2,600 झाडांची कत्तल करण्यात आली. मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आल्याने गोव्यात…
महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात- प्रळयमेघांची वांकडी । बाणवृष्टि तत्पडिपाडीं । पिशाचसेना झोडिली प्रौढी । रणीं…
शाळेत असताना तरल वगैरे कविता वाचलेल्या आठवत नाहीत! यमक-अनुप्रासांच्या दागिन्यांनी मढवलेल्या कविताच अभ्यासक्रमात होत्या, आणि त्यातल्या अनेक कविता सरांच्या-बाईंच्या छडय़ांच्या…











