लॉकडाऊन शिथिल झाला. हॉटेल्स उघडली. सकाळी दूध घेताना नागजंपी भेटला तेव्हा त्याला या बातमीची आठवण करून देत म्हटलं, “नाग्या, हॉटेलं…
Browsing: #editorial
अखेर बाबरी विध्वंस होऊन 28 वर्षे लोटल्यानंतर त्या प्रकरणी कट रचून ढाचा पाडल्याच्या आरोपातून भाजपचे ज्ये÷ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली…
कोरोना व्हायरसच्या उदेकानंतर दक्षिण कोरिया, पोलंड, हाँगकाँग आणि श्रीलंका येथील निवडणुका सुरळीत पार पडल्याचे उदाहरण समोर आहे. देशातील कोरोना संक्रमितांची…
कोरोनोत्तर जगाला सामोरे जाताना जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याला उद्यमशीलतेच्या नवीन वाटा शोधाव्या लागणार आहेत. त्यासाठी गांधीजींनी दिलेला खेडय़ाकडे जाण्याचा मंत्र…
रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला पुढे म्हणाली – म्हणे स्वामी अद्यापिवरी । चैद्यमागधप्रमुखां वरिं । हेही स्वामींची वैखरी । जनव्यवहारिं वर्ततसे ।…
आचार्य अत्र्यांच्या आत्मकथनात एका विक्षिप्त शिक्षकांचा उल्लेख आहे. एखाद्या विद्यार्थ्यावर रागावले की ते त्याच्या आईचा उल्लेख असलेला शब्दप्रयोग वापरीत. मात्र…
संसदेच्या यावेळच्या अधिवेशनाने अनेक नाटय़पूर्ण वळणे अनुभवली. 14 तारखेला राज्यसभेमध्ये पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि खासदार हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी…
सध्या देश ज्या परिस्थितीतून जात आहे, त्या परिस्थितीत नागरिकांना मनोधैर्य देणे, त्यांचे आत्मबल वाढविणे अधिक गरजेचे आहे. राजकारण, सिनेसृष्टी यांच्यामधील…
कोरोना संदर्भात सुरुवातीला असलेली भीती, कोरोना थोपविण्यासाठी घेतलेली काळजी आता दिसत नाही. सरकारी यंत्रणा ढिली पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा…
रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला पुढे म्हणते- अनुरूप वरिं म्हणोनि वदलां । तरी अनुरूप जाणोनि पूर्वींच वरिलां । त्रिजगदधीश जो दादुला। इहामुष्मिककामद…











