प्रतिनिधी / बेळगाव : एससी, एसटी, दलित, वाल्मिकी समाजाला सोई-सुविधा अद्याप पुरविण्यात आल्या नाहीत. रस्ते, लाईट, पाणी, गटारी या समस्यांचे तात्काळ निवारण करावे. अशी मागणी बैलहोंगल तालुका मरकट्टी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









