मनामा, बहरिन : येथे सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या 14 वर्षीय रंजना यादवने रौप्य मिळवून भारताच्या अॅथलिटक्समध्ये भारताचे खाते उघडले. रंजना यादवने 5000 मीटर चालण्याची शर्यत 23 मिनिटे 25.88 सेकंदात पूर्ण केले तर चिनच्या लियू शियाने 24 मिनिटे 15.24 सेकंद अवधी घेत सुवर्ण, व कोरियाच्या जियोंग चायेओनने 25 मिनिटे 26.93 सेकंद अवघी घेत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत अॅथलिटक्समधील भारतचे हे पहिले पदक आहे. भारताने कुराशमध्ये 1 रौप्य, 2 कांस्य, तायक्वांदोमध्ये 2 कांस्यपदके मिळविली आहेत.
Previous Articleआजचे भविष्य २४ ऑक्टोबर २०२५
Next Article हरियाणाकडून तेलुगू टायटन्स पराभूत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









