थकित विजबिलाच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ने जोरदार तयारी केली आहे. मुदतीत वीजबिल न भरल्यास थकबाकीदार ग्राहकांची झोप उडवणारे फोन महावितरणच्या कॉल सेंटरमधून येणार आहेत. त्यासाठी महावितरण राज्यातील १६ विभागात स्वतंत्र कॉल सेंटर सुरु करणार असून त्यामध्ये रत्नागिरी परिमंडळचाही समावेश आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









