पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीरामाने रावणावर आणि देवी दुर्गेने महिषासुरावर मिळविलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून दसरा साजरा करतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून ‘स्वयंपूर्ण गोवा’चे उद्दिष्ट पूर्ण करून गोव्याला विकासाने उजळून टाकुया, असे सावंत यांनी म्हटले आहे. तसेच म. गांधी जयंतीनिमित्त आपण त्यांच्या आदर्शांकडे पुन्हा समर्पित होऊया. आपण आपले विचार आणि कृतीनी अहिंसेचा मार्गाचा स्वीकार करूया, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
Previous Articleन्यायालयीन आदेशाच्या पालनात अडथळा केलेल्यांवर कारवाई करा
Next Article राज्यात आज दसरोत्सव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









