Browsing: संवाद

संवाद

‘युद्ध नको शांतता हवी’ ही तर जगभरातल्या स्त्रियांची मागणी आहे. महाभारतातील स्त्रियांचीसुद्धा हीच मागणी होती. परंतु सत्ताप्राप्तीची पुरुषी महत्वाकांक्षा सत्तेच्या…

कॉलेजलाईफमध्ये काहितरी ‘हटके’ करण्याची उमेद प्रत्येकामध्ये असते. कॉलेजमध्ये साजरे होणारे ‘डे’ असो वा ‘युवा महोत्सव’. यामधून तरूणाईच्या कलागुणांना वाव मिळावा,…

रस्त्यावरील अनेक गाडय़ांवर वडापाव, समोसे, भजीसारख्या तेलकट व मसालेदार खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. उघडय़ावर विकल्या जाणाऱया या पदार्थांमुळे अनेक आजार…

जीवनात वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीचे वेळापत्रक केले की आपण जीवनात कधीच अपयशी होणार नाही. मात्र…

मोठय़ा यशाची स्वप्नं तर आपल्यातला प्रत्येक जण बघतो. पण त्या स्वपनांना पूर्ण करण्याची धमक फार थोडय़ाच लोकांमध्ये असते. असं नाही की…

तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रथम ती गोष्ट करण्याची इच्छा पाहिजे. माणसाच्या जीवनात इच्छाशक्तीला फार महत्त्व आहे. इच्छाशक्ती…

आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व…

कलेने जीवनाचा खरा आनंद अनुभवता येतो, आपल्या भावभावना, संवेदना कलेतून व्यक्त करताना मिळणारी नवनिर्मितीची अनुभूती समाधान देऊन जाते. जे चित्रासाठीच…

हा गुजराथी पदार्थ आहे. शेव व टोमॅटोची भाजी असा याचा मराठीत सरळसरळ अर्थ होऊ शकतो. शेव व फरसाणाने टोमॅटोच्या भाजीची…