भारतात, वसंत ऋतु मार्च महिन्यापासून सुरू होतो आणि मे महिन्यात संपतो. भारताच्या काही भागात, गरम हवामानामुळे लोकांना या हंगामाचा पूर्ण…
Browsing: संवाद
संवाद
माणूस म्हटलं की प्रांत – भाषा अशा वादांवर चर्चा जास्त रंगलेली दिसते, पण आपला खेडवळ ठिकाणी वसलेला कोंकण भाग हा…
आपल्या परिसरातल्या लोकांच्या आनंदाने आनंदित होण्यासाठी आपले मन स्वच्छ असले पाहिजे. त्यालाच अध्यात्मात चित्तशुद्धी म्हटले आहे. एकदा आपण सर्वांना भाऊ…
शहरातील शाळांच्या नूतन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला. शाळांची चेकलिस्ट तपासून आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची आता गडबड सुरु…
’ए साउंड माईन्ड, इज इन साउन्ड बॉडी’ निरोगी शरीरात निरोगी मन असते. पण हे ओळखायचे कसे? निरोगी मन मजबूत असते.…
आपल्या आसपासच्या सृष्टीतील प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांची विविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. अगदी आजही त्यांच्या नव्या जाती सापडत आहेत.…
’अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ बहिणाबाईंचे हे काव्य सर्वांनाच परिचयाचे आहे. आधी माहेरी…
हताश होऊनी मुकेपणाने बसती सारी घरे, तप्त वारे, तप्त घरे, तप्त आसमंत सारे, उन्हाळा…. उन्हाळा पाण्यासाठी आसक्त सारे ।। या…
उन्हाळय़ात नित्याचाच व्यायाम केल्याने चांगला परिणाम होईल, असे अनेकांना वाटते. मात्र तसे काही नसते. ऋतूबदलाचा आणि व्यायामाचा काहीही संबंध नसतो.…
बुद्धी म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्रसंग व माहिती समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता, तसेच काय चांगले व काय वाईट, हे ठरविण्याची क्षमता होय. आयुष्यातल्या वेगवेगळय़ा टप्यांवर योग्य कृती कोणती, याचा निर्णय घेण्यासाठी प्रखर बुद्धीची गरज असते. आपल्याला अनंत समस्यांना, ताणतणावांना तोंड द्यावे लागते. आव्हानांवर स्वार होऊन त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी लागणारी बुद्धी केवळ मनुष्यमात्राला आहे, हे लक्षात ठेवा. बाकी सर्व जीवचर बुद्धीअभावी बाह्य परिस्थितीचे शिकार असतात. प्रखर बुद्धिमत्ता या बाह्य प्रतिकूलतेचा सामना करू शकते, त्यातून मार्ग काढू शकते. अर्थात मानवी बुद्धीचं कार्य इथेच संपत नाही. भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन आत्मीक उन्नती गाठण्याची अलौकिक क्षमताही बुद्धीकडे आहे. अशा बुद्धीचं संवर्धन करण्यात अनभिज्ञ असलेले आपण केवळ दुसऱ्यांच…












