उशिरा का असेना परंतु केंद्र सरकारला जाग आली आहे. गंगा-यमुना नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि आता केंद्र सरकारने…
Browsing: संपादकीय / अग्रलेख
Agralekh
6 व 11 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे. 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर कर्नाटकातील सत्तासंघर्षाला गती मिळणार आहे.…
सोन्याच्या दरात यावर्षी सातत्याने व मोठी वाढ झाल्याने गुंतवणुकीचे सुवर्णयुग अवतरले असे अनेकांना साधकबाधक वाटते. केवळ एका वर्षात 50 ते…
देशातील टायर 2 आणि टायर 3 या शहरांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नोकर भरतीचे प्रमाण 21 टक्क्यांनी वाढलेले पहायला मिळाले. ही बाब…
‘लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी केलेले राज्य म्हणजे लोकशाही,’ ही अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या जगप्रसिद्ध आहे. लोक…
अध्याय दुसरा भगवंत म्हणाले, अर्जुना आप्तस्वकीयांचा किंवा कोणाचाही मृत्यू झाल्यास त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही, कारण आत्मा हे प्रत्येकाचे…
पर्यटन हा सध्या कोकणच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ बनला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कोकणात येतात. कारण कोकणातील निसर्गसंपदेने येथील पर्यटनाला…
पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ज्याचे यथार्थ वर्णन केले जाते ते जम्मू-काश्मीर राज्य स्वातंत्र्य काळापासून देशाच्या सार्वभौमतेचा आणि स्वातंत्र्याचा मानबिंदू ठरले आहे.…
महाराष्ट्र हे राजकीय भू-राजकारणाचे केंद्रस्थान आहे. येथे लोकशाही केवळ खेळ नाही, तर रस्त्यावर उतरणाऱ्या लाखो लोकांच्या आवाजाची अभिव्यक्ती आहे. संयुक्त…
महाराष्ट्रात मतचोरीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मविआने निवडणूक आयोगावर तीव्र टीका करत लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर महायुतीतील…












