मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे भारत-आसियान शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे अध्यक्षपद मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी भूषविले होते.…
Browsing: संपादकीय / अग्रलेख
Agralekh
गाझा पट्टीतील युद्धबंदीवरची शाई वाळते न वाळते तोच आता इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल या दहशतवादी संघटनेविरुद्ध नवी फळी उघडली आहे. आणि…
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारून अंतिम फेरीत धडक मारल्याने टीम इंडिया आता…
गेल्या 50 वर्षांमध्ये, जगाने कृषी अर्थव्यवस्थेकडून औद्योगिक अर्थव्यवस्थेत संक्रमण केलंय. आता नॉलेज इकॉनॉमीच्या माध्यमातून त्याचे रूपांतर होत आहे. नॉलेज इकॉनॉमीमध्ये…
‘भाजपाला आता कोणत्याही कुबडीची गरज नाही,’ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्फोटक ठरले. या एका…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि चीनचे सर्वेसर्वा क्षी जिनपिंग यांची भेट दक्षिण कोरियात नुकतीच पार पडली आहे. अमेरिका आणि चीन…
दोन दिवसांपूर्वीच डी. के. शिवकुमार हे दिल्लीला जाऊन आले. मात्र राहुल गांधी यांची भेट झाली नाही. मंत्रिमंडळाची पुनर्रचना करून मुख्यमंत्री…
अध्याय दुसरा भगवंत म्हणाले, अर्जुना स्वधर्माचे आचरण केले असता कोणताही दोष न लागता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात. हा संग्राम…
सध्या भारतात 3682 पट्टेरी वाघांची संख्या असून, जगभरातले 75 टक्के वाघ आपल्या देशात आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. 2005…
प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीचा मुहूर्त साधून राज्यात शेतकरी आंदोलन सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आंदोलन करावे लागणे हे दुदैवी तर आहेच पण…












