इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामामुळे जगातील सर्वांत अशांत टापू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाझा पट्टीत आता शांतता निर्माण होण्याच्या आशा पल्लवित…
Browsing: संपादकीय / अग्रलेख
Agralekh
अध्याय दुसरा भगवंत म्हणाले, देहासकट समोर दिसणाऱ्या सर्व वस्तुत ईश्वरी अस्तित्व गुप्तरूपाने वास करत असते. हे मूळ ब्रह्माचा अंश असते.…
लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार पूर्व तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाड्यांच्या चर्चांना आता सुरूवात झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून एकत्र…
उत्तरार्ध महानगरपालिकेच्या आर्थिक स्रोतांमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यांना स्थानिक व्यवस्थेच्या आधारे कर आधार सुधारण्याची परवानगी दिली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीनुसार महानगरपालिकांच्या…
अध्याय दुसरा भगवंत म्हणाले, हे सारे विश्व अविनाशी तत्वाने व्यापले आहे आणि त्याचा नाश कुणीही करू शकत नाही. त्या आत्मतत्वाच्या…
भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची सलामीवीर स्मृती मानधनाने विशाखापट्टणम येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 80 धावांची…
अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथीनंतर चार वर्षे उलटली, आणि आता भारताने काबुलमधील तांत्रिक मिशन पूर्ण दूतावासात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा…
अध्याय दुसरा भगवंत म्हणाले, धैर्यशील, ज्ञानी पुरुषाला सुखदु:खांशी काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे तो कायम स्थिर असल्याने मोक्षलाभास पात्र असतो. असा…
बिहारमध्ये निवडणूका होत असल्याने पाकिस्तानविरुद्ध इशारे देत आपली हिंदुत्वाची मतपेढी घट्ट करण्याचे कामदेखील भाजपकडून होत आहे. राज्यकर्त्यांना आवडो अथवा नावडो,…










