अलीकडे पार्थ पवार यांच्या उघडकीस आलेल्या जमीन प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित…
Browsing: संपादकीय / अग्रलेख
Agralekh
अध्याय दुसरा भगवंत म्हणाले, कर्म करून भोग वैभवाचा उपभोग घ्यावा असे वेदांचा हवाला देऊन सांगणाऱ्या आणि त्यांचे ऐकून त्याप्रमाणे वागणाऱ्या…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. पंचायत समिती, नगरपरिषदा, महानगरपालिका या सर्व ठिकाणी आता पक्षनिहाय गणिते…
2050 चे शेतकरी अजून जन्मलेले नाहीत. जर आपण 2050 च्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे निश्चित केले, तर आपल्याला आजपासून सुरुवात करावी…
महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातील शेतकरी आणि कारखानदारांमधील ऊस खरेदी दराचा वाद सुरू झाला आहे. कोल्हापूर जिह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रति टन…
अध्याय दुसरा भगवंत म्हणाले, आपली परमेश्वराशी एकरूपता व्हावी अशी सदबुद्धि त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या साधू, संन्यासी, योगी ह्यांच्याठायी विकसित झालेली असते.…
यावेळचा 14 नोव्हेंबर पंडित नेहरूंचा जन्मदिन असल्याने ‘बाल दिन’ म्हणून पाळला जाणारच, पण त्याच दिवशी देशातील विशेषत: उत्तर भारतातील राजकीय…
शुभविवाहाच्या निमंत्रण पत्रिकेमधील मजकूर वाचणे हा एक आनंदाचा भाग असतो. जो तो आपापल्या मतीप्रमाणे निमंत्रण देतो. शब्दफुलांचा वर्षाव असणाऱ्या विवाह…
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेले 64.66 टक्के मतदान विक्रमीच म्हणावे लागेल. पूर्वी अधिकचे मतदान हे सत्ताबदलाचे निदर्शक मानले जाई.…
ऐन दिवाळीत अमेझॉन वेब सर्विस बंद पडल्याने वापरकर्त्यांना मोठा फटका बसला. अनेक लोकप्रिय संकेतस्थळे आणि अॅप डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले.…











