रत्नागिरी शहरात आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीला रत्नागिरीकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील मारुती मंदिर सर्कल ते प्रतीक पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन या वारकरी दिंडी दिंडीचा समारोप झाला. टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामा चा जयघोष करत काढण्यात आलेल्या या दिंडीमुळे वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. हातात भगवे ध्वज, डोक्यावर टोपी, कपाळी टिळा आणि वारकरी पेहरावात बहुसंख्येने रत्नागिरीकर सहभागी झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









