Almatti Dam : अलमट्टी धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सकाळपासून आलमट्टी धरणातून 50 हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवला होता. दरम्यान दुपारी अडीच वाजल्यापासून 1 लाख 75 क्यूसेकचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती कर्नाटक प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्य़ा गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
गेली चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील 71 बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पाणलोट क्षेत्रात जरी पावसाचा जोर कायम असला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली आहे.त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात येऊ शकते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









