अमृतसर : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी पंजाबमधील भगवंत मान सरकारवर टीका केली आहे. आप सरकारने डिंपी ढिल्लों यांच्यावर दबाव टाकल्यानेच त्यांनी अकाली दल सोडत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मान हेच आता ऑस्ट्रेलियात पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मान हे ऑस्ट्रेलियात जमीन खरेदी करत आहेत. 2027 च्या निवडणुकीत ते पंजाबमधून पळ काढतील. मान जेथे कुठे जातील, तेथे त्यांना पकडत पंजाबमध्ये परत आणले जाईल. मान सरकारच्या सर्व भ्रष्टाचारांची चौकशी करविण्यात येईल असे बादल यांनी म्हटले आहे.
Previous Articleट्रम्पच्या तुलनेत कमला हॅरिस आघाडीवर
Next Article खऱ्या जीवनातील मोगली,चेहरा पाहून जंगलात पिटाळले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









