कोरोना विषाणू जगात येणारी अखेरची महामारी नाही. हवामान बदल आणि पशू कल्याणाला सामोरे गेल्याशिवाय मानवी आरोग्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. कोरोनाविरोधी लढाईत केवळ पैसा पाण्यासारखा खर्च केल्याने काहीच हाती लागणार नाही. आम्ही एका आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पैशांचा वापर करतो, आपत्ती संपुष्टात येताच आम्हाला त्याचा विसर पडतो. भविष्यात अशा समस्यांपासून वाचण्यासाठी पावले उचलणे थांबवतो, असे उद्गार डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रयेसस यांनी काढले आहेत.
Previous Articleनव्या विषाणूवरही केवळ 6 आठवडय़ात लस
Next Article फिलिपाईन्समध्ये सतर्कता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









