कसबा बावडा/प्रतिनिधी
सतत सुरु असलेल्या पावसाने पंचगंगा नदी पातळीत पाण्यात वाढ होत आहे राजाराम धरण क्षेत्रात सायकाळी ५ वाजता पाणीपातळी २५ फुटापर्यत होती.
पंचगंगा नदीचे पाणी पात्रभरुन वहात आहे. पाणी पातळी वाढत असुन पात्राबाहेर केव्हाही बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
पावसाचा जोर पाश्चिम भागात आहे. या परिसरात उघडझाप असली तरी पावसाची रिपरिप सुरूच आहे. दुपारी -थोडी उघडीप झाल्यावर नदी धाटावर पाणी पाहाण्यास नागरिकांनी गर्दी केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








