प्रतिनिधी / सांगली
संजय गांधी निराधार योजनेतर्गंत येणार्या जाचक अटी शिथील करून त्यामध्ये लवकरच बदल करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. संजय गांधी निराधार योजना सदस्यांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जयंत पाटील यांनी हे आश्वासन दिले.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे सदस्या आशा पाटील, आयेशा शेख, सुरेश बंडगर, भगवानदास केंगार, नितीन काळे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








