प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीत रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र या विसर्जनाला रविवारी रात्री गालबोट लागले. शहरानजिक भाट्ये टाकले समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडल्याची घटना घडली.
दीड दिवसाच्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात आला. मात्र या निरोपाला गालबोट लागले. शहरानजिक भाट्ये टाकले येथे विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडाल्याची घटना घडली. या दोघांचा शोध रात्री उशिरा पर्यंत सुरू होता. पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासन शोधकार्य सुरू होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









